फुलपाखरू व्हायचं असेल तर ,
कोषात गुंतून थोडा काळ वेगळं व्हावंच लागतं .
आपल्याच रंगात रंगायचंय आपल्याला ,
हे मनाशी पक्कं करावं लागतं .
कोष तोडायला सुद्धा इतरांची मदत नाही घ्यायची ,
आपली लढाई आपणच लढायची .
पण फुलपाखराने इतकं सारं करूनही भागत नाही हो ,
कारण फुलपाखरं बघायची असतील ज्यांना ,
तर मग फुलं -पानं , किमान थोडी हिरवळ जपायचं भानही हवंच ना त्यांना !!
स्वागतार्ह लेखन. विचार मुक्त वाटला.
ReplyDeleteधन्यवाद , शंभराव्या ! बरं वाटतं रे comment मिळाली की .
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteम्हणजे काय अवधूत ? चांगलं -वाईट ,पटलं -नाही पटलं , ते स्पष्ट सांग ना .
ReplyDeletechhan ahe pan shevat thoda visangat vatla
ReplyDeletethe first 4-5 lines are wonderful beyond doubt. but work on the end a bit.
ReplyDeleteGauri ,Thank you . Are you x-ranadian ,from which batch ?
ReplyDeleteSheetal ,Thanks.
ReplyDeleteमला पण फुलपाखरू व्हायचय. ........मी पण माझा कोश फाडलाय...करणं मला नव्याने समजलंय कि मला पंख आहेत
ReplyDelete